‘पक्षद्रोही’ असा अन्याय्य शिक्का बसण्याची शक्यता असूनही मी संविधानाची बाजू घेत आहे.
१९६८ मध्ये चॅटर्जी यांचा संबंध माकपशी आला आणि जुलै २००८ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा माकपने भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मुद्दयावर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. या दरम्यान चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. चटर्जी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा आणि माकप या त्यांच्या पक्षाबरोबर न राहण्याचा निर्णय का घेतला?.......